आयुष्याच्या वरणावर........................
आयुष्याच्या वरणावर खुप भेटता
पण आठवणीत मात्र आपलेच राहतात
मैत्री ही करता येत नाही तर
ती एका पाण्यावरच्या दवबिंदु प्रमाणे हळूच होऊन जाते
मैत्रीची गाणी गाताना हरवुन जातो आपल्याच जगात
मग कोणास ठाऊक का सोडून जातात
तो कॉलेज चा पहिला दिवस नि मिळवलेला तो पहिला हात
का बरे सुटतात कॉलेज संपल्यावर
" म्हणतात की
मैत्री चंदनाप्रमाणे हवी
नेहमी सुगंध देणारी "
का बर तोच सुगंध नकोसा वाटतो
असो पण जीवनात मैत्री नावाचा रस्ता हवाच
पण आठवणीत मात्र आपलेच राहतात
मैत्री ही करता येत नाही तर
ती एका पाण्यावरच्या दवबिंदु प्रमाणे हळूच होऊन जाते
मैत्रीची गाणी गाताना हरवुन जातो आपल्याच जगात
मग कोणास ठाऊक का सोडून जातात
तो कॉलेज चा पहिला दिवस नि मिळवलेला तो पहिला हात
का बरे सुटतात कॉलेज संपल्यावर
" म्हणतात की
मैत्री चंदनाप्रमाणे हवी
नेहमी सुगंध देणारी "
का बर तोच सुगंध नकोसा वाटतो
असो पण जीवनात मैत्री नावाचा रस्ता हवाच
Maitry savali sarkhi aste
ReplyDeleteKuthehi ja sobat aste