Posts

Showing posts from November, 2015

आयुष्याच्या वरणावर........................

आयुष्याच्या वरणावर खुप भेटता  पण आठवणीत मात्र आपलेच राहतात  मैत्री ही करता येत नाही तर  ती एका पाण्यावरच्या  दवबिंदु प्रमाणे हळूच होऊन जाते  मैत्रीची गाणी गाताना हरवुन जातो आपल्याच जगात  मग कोणास ठाऊक का सोडून जातात  तो कॉलेज चा पहिला दिवस नि मिळवलेला तो पहिला हात  का बरे  सुटतात कॉलेज संपल्यावर  " म्हणतात की        मैत्री चंदनाप्रमाणे हवी       नेहमी सुगंध देणारी " का बर तोच सुगंध नकोसा वाटतो  असो पण जीवनात मैत्री नावाचा रस्ता हवाच       

" माझ्या कविता " ....

मनातील शब्द ओठांवर येण्यासाठी झालेली ती धुसमुस  | डोळ्यांतील अश्रु गालांवर येण्यासाठी झालेली ते वाद - विवाद  | झालेल्या  गमंतीवर हसण्यासाठी बसलेली ती मित्र-मैत्रिणीची सभा | एकटे बसल्यावर नकळत लिहित बसते मी  " माझ्या कविता " |